🙏 Dandvat

A short information about Mahanubhava Pantha

Mahanubhava Pantha is a religious sect following the teachings of Panch Avatars of pantha. Mahanubhava Pantha originated during the late 12th century and from the Varhada region of Maharashtra. Pantha teaches how to connect the inner soul with the parmewshwara bhagti and attain moksha.

Pancha Avatars Of Mahanubhava Pantha | Dandvat

Sarvadnya Shree Chakradhar Swami told to his pantha that the lord takes avatars in all four Yugas (Krutayuga, Tretayuga, Dwaparyuga, Kaliyuga). Same was said by Shree Krishna in Shree Bhagavad Gita: “Dharma Sansthaapnaarthay Sambhavaami Yuge Yuge”. Accordingly, there is not a time in this world when avatar of prabhu is absent.

Brahmvidya Shastra, It is a collection of main vachans (sutras) of Swami Shree Chakardhara and presents the philosophical core of Mahanubhav Pantha. Very well planned and carefully organized into various sections, it is revered as our Shastra mop Parmeshwar (God in the form of scripture).

🙏 दंडवत प्रणाम
नमो पंच कृष्ण अवतार


🚩 Five incarnations of Mahanubhava Pantha

Mahanubhav Pantha started by Sarvadnya Shree Chakradhar Swami in 1267 and he is the 5th avatar. Earlier to Shree Chakradhar Swami there were 4 more avatars. We call them as Panch Krishna Avatars.

Pancha Avatars Of Mahanubhava Pantha | Dandvat

Shri Chakradhar Swami propagated a religious movement, as well as social movement, in which all members were accepted irrespective of their castes, and the traditional ritualistic religion was rejected. Some sources list the founder of Mahanubhava as Govinda Prabhu and Chakradhara as its first “apostle”.

Mahanubhava Pantha teaches that Krishna is the only God in Universe.

Sarvadnya Shree Chakradhar Swami told to his pantha that the lord takes avatars in all four Yugas (Krutayuga, Tretayuga, Dwaparyuga, Kaliyuga). Same was said by Shree Krishna in Shree Bhagavad Gita: “Dharma Sansthaapnaarthay Sambhavaami Yuge Yuge”. Accordingly, there is not a time in this world when avatar of prabhu is absent.

🙏 दंडवत प्रणाम
नमो पंच कृष्ण अवतार


🌸 Namo Panch Krishna Avatar

There were only five, because these avatars fell in the Guru Parampara. Govindaprabhu was the guru of Shree Chakradhar Swami. Shree Chakrapani Prabhu was the guru of Shree Govindaprabhu. Shree Dattatreya Prabhu was the guru of Shree Chakrapani Prabhu. Shree Dattatreya Prabhu and Shree Krishna are not said to have another avatar as Guru.

The Five incarnations of God knows as Pancha Krishna or Five Krishnas or Namo Panch Krishna Avatar:


Please follow our channel - @dandvat

Namo Panch Krishna Avatar

  1. Shree Krishna Chakravarti Prabhu (Dwaraka Gujarat, Mathura Uttar Pradesh) - 📰 read more
  2. Shree Dattatreya Prabhu (Badrikashram Uttarakhand) - 📰 read more
  3. Shree Changdeva Raul Prabhu (Phalatan Maharashtra) - 📰 read more
  4. Shree Gundam Raul Prabhu (Riddhapur-Amravati Maharashtra) - 📰 read more
  5. Sarvadnya Shree Chakradhar Swami (Bharuch Gujarat) - 📰 read more

There were only five, because these avatars fell in the Guru Parampara. Govindaprabhu was the guru of Shree Chakradhar Swami. Shree Chakrapani Prabhu was the guru of Shree Govindaprabhu. Shree Dattatreya Prabhu was the guru of Shree Chakrapani Prabhu. Shree Dattatreya Prabhu and Shree Krishna are not said to have another avatar as Guru.

🙏 दंडवत प्रणाम
नमो पंच कृष्ण अवतार


📅 Festivals

नमो पंच कृष्ण अवतार - Here are the important festivals & dates related to Mahanubhava Pantha.

Ashadha Purnima
Utsav

आषाढ शुद्ध
अर्थात पौर्णिमा
28 July, 2026
(Tuesday)

Pavita Parav
Utsav

श्री प्रभु बाबा जी
को पविते समर्पण
26 August, 2026
(Wednesday)

Shree Krishan Prabhu
Janmashtami

श्री कृष्ण प्रभु जन्मोत्सव
कृष्णाष्टमी / जन्माष्टमी
4 September, 2026
(Friday)

Shree Chakradhar Swami
Avtar Divas

श्री चक्रधर स्वामी जी
का अवतार दिवस
13 September, 2026
(Sunday)

Shree Govind Prabhu
Avtar Divas

श्री गोविन्द प्रभु जी
का अवतार दिवस
24 September, 2026
(Thursday)

Shardiya Navratri
Start

शारदीय नवरात्र
आरंभ - घट स्थापना
11 October, 2026
(Sunday)

Vijaya Dashami
Festival

नवरात्र समाप्त
विजयादशमी (दशहरा)
20 October, 2026
(Tuesday)

Sharad Purnima
Festival

कोजागरी पौर्णिमा
(शरद पौर्णिमा)
26 October, 2026
(Monday)

Shree Chakarpani Prabhu
Avtar Divas

श्री चक्रपाणी प्रभु जी
का अवतार दिवस
3 November, 2026
(Monday)

Deepawali
Festival

महानुभाव पंथ के अनुसार
दीपावली का आयोजन
8 November, 2026
(Sunday)

Govardhan
Puja

महानुभाव पंथ के अनुसार
गोवर्धन पूजन
10 November, 2026
(Tuesday)

Shree Geeta
Jayanti

श्रीमद् भगवद्गीता के अवतरण
का शुभ दिन है
20 December, 2026
(Sunday)

Shree Dattatreya Prabhu
Jayanti

श्री दत्तात्रेय प्रभु जी
का अवतार दिवस
23 December, 2026
(Wednesday)

📰 Blogs

नमो पंच कृष्ण अवतार - Read the blogs of Mahanubhava Pantha. Go to Blogs

Mahasthan Sarpadwaypathan Sthan, when two snakes had fallen on the Sarvadnya Shree Chakradhar Swami Ji

Mahasthan Sarpadwaypathan Sthan, ...

🙏 Dandvat Pranam 🙏

Mahasthan Sarpadwaypathan Sthan (Wadner-Bhujang) सर्पद्वयपतन स्थान (वडनेर-भुजंग) as all of the Mahanuvhava Panth members know that Sarpadwaypathan Sthan is the one of the Mahasthan in our culture. Sarpadwaypathan Sthan is at the north direction of the Anjangaon – Kakada road at Wadner-Bhujang village. The leela is explained below.

Bhagwan Sarvadnya Shree Chakradhar Swami Ji came from Achapur town via Katesokarne to Wadner village. Swami Ji came here at evening time. Sawami Ji was going to Wateshwar temple to have a sleep. At the same time, the Priest was returning from the temple after the worship. The Priest told Sarvadnya that the temple has been locked to save the ornaments from the theft, so he asked Sarvadnya that he can sleep at the Uttareshwar temple opposite side of the road.

So Swami Ji came at this temple. There were 2 snakes living at the temple who were bitter enemies to each other. At mid night, when Sarvadnya was in between sleep snakes were fighting with each other. Suddenly both of them had fallen on Swami Ji’s chest while fighting with each other. Then Sarvadnya held those 2 snakes in both the hands and make them apart by throwing the Snake at right side to the left and the snake at Left side to the Right. Since that time, those 2 snakes stayed there leaving all the hate and disputes. At this Mahasthan temple, there is a beautiful idol of Sarvandnya Shree Chakradhar Swami Ji holding the two snakes in both the hands.

Sarvadnya Shri Chakradhar Temple:
▫️ Sarpadway Patan Sthan, Anjangaon - Kakada Road,
▫️ Village: Wadner-Bhujang, Block: Achalpur,
▫️ District: Amravati, State: Maharashtra, India

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more
Place and time of birth of our five incarnations of Mahanubhav Pantha

Place and time of birth of our fi...

🙏 Dandvat Pranam 🙏

Place and time of birth of our five incarnations of Mahanubhav Pantha or Jai Krishni Pantha or Achyuta Pantha.
Sarvadnya Shree Chakradhar Swami told to his pantha that the lord takes avatars in all four Yugas (Krutayuga, Tretayuga, Dwaparyuga, Kaliyuga). Same was said by Shree Krishna in Shree Bhagavad Gita: “Dharma Sansthaapnaarthay Sambhavaami Yuge Yuge”. Accordingly, there is not a time in this world when an avatar is absent.
Mahanubhav Pantha teaches that Krishna is the only God in Universe.

The Five incarnations of God knows as Pancha Krishna or Five Krishnas or Namo Panch Krishna Avatar:

1. Lord Shree Krishna Maharaj
- Place of birth: Mathura detention (Prison) Uttar Pradesh
- Time of birth: Shravan Krishna paksha eighth night at 12 pm (Wednesday)

2. Lord Shree Dattatreya Maharaj
- Place of birth: Bdrikashram Uttrakhand (Himalayas)
- Time of birth: Margshis Shukla Chaturdashi at 4 AM (Friday)

3. Lord Shree Chakrapani Maharaj
- Place of birth: Phalatan district Satara (Maharashtra)
- Time of birth: Asivan ninth waning at 5 am (Thursday)

4. Lord Shree Govind Prabhu
- Place of birth: Katsur Ridhpur (Maharashtra)
- Time of birth: 10 pm Tryodshi Bhadrapad Shukla (Tuesday)

5. Sarvadnya Shree Chakradhar Swami
- Place of birth : Bharuch, (Gujarat)
- Birth Time : 2 pm second Bhadrapad Shukla (Friday)

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more
Recalling the name is the way to salvation and the goals of meditation

Recalling the name is the way to ...

🙏 Dandvat Pranam 🙏

During the times, when Sarvadnya Shree Chakradhar Swami Ji was residing in Khudkuli. At the dawn Swami Ji was in meditation portrait, at that moment Nagdev Ji asked the lord “Please give me the way to attain parmeshwar; Give me the process to chant parmeshwar; Give me the way to remember parmeshwar since I don’t have anything to remember the parmeshwar”.

After the hankering urge of Nagdev. Swami Ji said. Contemplation is generated only from the depth of soul. You must remember him every day. Every day you must chant the name. On this, Nagdev Ji asked. How the process should be. How I can learn this. To make the doubt clear, Swami Ji said, Recall the first four names during day and night time, but the fifth name must be recalled all the times.

10 reasons why we meditate
🚩 वेध – Perforation
🚩 बोध – Comprehension
🚩 अनुसरण – Pursuance
🚩 स्मरण – Remembrance
🚩 सभी निग्रहों का परिहार – Avoidance of all constraints
🚩 चरों ओर से आने वाले महद भूतों के कष्टों का निवारण – Redress the suffering of ghosts from all direstions
🚩 बिजली गिरने के समान दुखों का दूर करना – Removal of the restriction like lightning
🚩 सभी प्रकार से सहायता करना – To assist with all types
🚩 और परमेश्वर प्राप्ति करना – And to receive the parmeshwar
🚩 सभी प्रकार के आधिदैविक अधिभौतिक एवं आध्यत्मिक विघ्न कष्टों से बचाना – Lord save from the metaphysical, spiritual sufferings of all sorts of obstacles

With these ways and the goals, you can attain the divine spirit. never forgot the names. While standing, sitting, sleeping, eating, drinking, walking you must recall the names. On this, Mahadaisa asked the Lord. Prabhu ji, we will meditate about you. But, for whom you do meditation. Sarvadnya replied, i do meditation for the welness of all the souls and beside this i do remind about the moment when my Guru Shree Gundam Raul ji slaped me with his love.

चक्रधर स्वामीजी ने कहा इसी प्रकार पञ्च कृष्ण अवतारों के स्मरण के बाद अपने अपने गुरु निमित की भी याद करनी चाहिए। वेध गुरु, उपदेश गुरु, बोध गुरु, शाश्त्र उद्देश्य गुरु, दीक्षा देत गुरु एव अनेक प्रकार के गुरु निमितों को याद करना चाहिए।

नाम स्मरण ही उद्धार है। - Name recall is salvation.
नाम स्मरण से ही कल्याण है। - Remember the name for well-being.
नाम स्मरण ही मोक्ष का आधार है। - Recalling the name is the way to salvation.

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more
Shree Astamasiddhi Devasthan Vihir Pur, Charanankit sthans of two parmeshwar avatar

Shree Astamasiddhi Devasthan Vihi...

🙏 Dandvat Pranam 🙏

Astamasiddhi Devasthan is the Charanankit Stan of Shri Govind Prabhu and Sarvadnya Shri Chakradhar Swami. At this holy place there are two Charanankit sthans, one is charanankit by Shree Gundam Raul Prabju Ji and other is by Sarvadnya Shri Chakradhar Swami Ji.

This place is also called as “Vihir Pur” (विहीरपूर) since here exists an ancient well with Holy water. It is said that the water of this well have some magical impulse. On taking bath here you will get rid of your disease and it will make the body healthy. The healing, curing power of the water is the blessing of Parmeshwar. Thousands of people visit here and take the holy bath here. People across the states and cities come here for the pilgrimage.

Sarvadnya Shri Chakradhar Swami Ji spent 3 nights here in a tent and then went to Achalpur as requested by Ramdarna Raja. From Ridhhapur it is at about 30KM.

Astamasiddhi Devasthan Temple:
▫️ Vihir Pur, 4KM from the Paratwada town,
▫️ Paratwada-Amravati Road,
▫️ District: Amravati, State: Maharashtra, India

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more
Bhakti is blessed as per your Karma of previous birth

Bhakti is blessed as per your Kar...

🙏 Dandvat Pranam 🙏

Even person is great by his Karma not by his Birth.
Lord Shree Krishna in Shree Madbhagwad Geta said that Bhakti is blessed as per your Karma of previous birth. Even person is great by his Karma not by his Birth. Person do known by his nobleness and behavior. We are blessed with the human body such that we can make ourselves get rid of this illusionary world by devoting ourselves to lord without any greed.

Since this world is completely surrounded by the sins and uncertainity. The desire towards the happiness is the dark part of knowledge. To remove this darkest part from each and every mind, In the todays world we all need to spread and cultivate the seed of Shree Madbhagwad Geta. Today we all are too far from the knowledge of Shree Madbhagwad Geta. Due to this, the world is surviving from the chaos, miss conception and the greed. To make the life good and free from all these chaos. We need to devote ourselves completely to Parmeshwra, recite and take in the knowledge from the Shree Madbhagwad Geta and Bharamvidya Shashtra.

There is a well explained sentence from one of the Great Saint of Mahanubhava Pantha / Jai Krishni Pantha / Achyuta Pantha
“गरुड़ पक्षी आकाश में ऊँचा उड़ता है, परंतु अन्य पक्षी यदि गुरुड़ पक्षी की तरह ऊँचे आकाश में नहीं उड़ सकते है तो क्या बाकि पक्षी उड़ना छोड़ दें ?”
So the message is that everybody must try best according to his power, ability and knowledge to promote and serve the Dharma.

श्री कृष्ण भगवान जी ने श्री मदभगवद गीता में कहा है, आप करम करें, करम के फल के विषेय में न सोचें। दुःख - सुख, यश - अपयश, सफलता - असफलता जीवन के अंग है। अर्थार्थ जीवन के साथ साथ सभ चलता रहता है। रात - दिन, सुबह - शाम संसार का एक अनिवार्य भाग है। जो आपके ना चाहने पर भी आप पर पप्रभाब अवश्य छोड़ेंगे। अतः हमे केवल निःसवार्थ भाव पूर्वक करम करना चाहिए।

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more
God With Form or God Without Form: Bhagvad Gita, Chapter XII, Verses 1-5

God With Form or God Without Form...

🙏 Dandvat Pranam 🙏

Like all of us, Arjuna was also confused about the proper way to worship God.

So, Arjuna very specifically asked bhagwan Krishna whether one should worship God as a person (WITH FORM) or worship God as impersonal (WITHOUT FORM).
(BG:12:1).

Prabhu Shree Krishna answered
Those who worship me with great faith, I consider them to be perfect. However, those worship the impersonal, formless, imperishable Brahman with proper control of senses also will finally attain me.
(Bhagavad Gita Chapter 12:2,3,4)

Bhagwan Krishna answered: Remember those whose minds are attached to the impersonal, formless, imperishable Brahman will find very difficult to progress in their path since they are born with body and mind.
(Bhagavad Gita Chapter 12:5)

Since the concept of God is very difficult to explain, Rishi Veda Vyasa wrote, we can worship God.
With form - SAGUNA BRAHMAN - as well as Without form - NIRGUNA BRAHMAN
Source: Bhagavad Gita, Chapter XII, Verses 1-5.

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more

💌 Leelas

नमो पंच कृष्ण अवतार - Read the leelas of Mahanubhava Pantha. Go to Leelas

उद्धवगीता: दुर्योधन-शकुनी बरोबर द...

🙏 दंडवत प्रणाम 🙏

भगवान श्रीकृष्णांनीच दिलेले यथार्थ स्पष्टीकरण:
ऊद्धव हा कृष्णाचा अगदी बालपणापासुनचा मित्र. त्याचा सारथी होणारा, अनेक प्रकारे सेवा करणारा. त्याने श्रीकृष्णापाशी कधीही कोणती इच्छा व्यक्त केली नाही की कोणता वर मागून घेतला नाही. भगवान श्रीकृष्णांचा अवतार संपुष्टात यायच्यावेळी ऊद्धवाला त्यांनी बोलावून घेतले आणि म्हणाले, “प्रिय उद्धवा, या माझ्या अवतारात अनेकांनी माझ्याकडून वर मागून घेतले, पण तू कधी मला काही मागितले नाहीस! मला हा अवतार संपवताना तुलाही काही दिल्याचे समाधान लाभेल. तेव्हा निश्चिंत मनाने मला माग. मी ते पूर्ण करीन.”
लहानपणापासून जवळून पाहिलेल्या श्रीकृष्णाला उद्धवाने यावेळी देखील कोणतीच इच्छा अपेक्षा केली नाही. पण श्रीकृष्णानीच शिकवलेल्या गोष्टी आणि त्याची स्वतःची कृती यातील काही गोष्टी त्याला समजल्या नव्हत्या. त्याबद्दल त्याचे मन साशंक होते आणि ती अस्वस्थता दूर करण्यासाठी त्याला श्रीकृष्णाच्या अशा त्या सर्व कृतींमागची कारणे जाणून घ्यायची इच्छा होती.
उद्धव श्रीकृष्णास म्हणाला, “हे कृष्णा, तु आम्हाला जगण्यासाठी एका मार्गाने शिकवलेस पण तू स्वतः वेगळ्याच मार्गाने जगलास!
महाभारतात तुझ्या भूमिकेतून तू केलेल्या अनेक कृती मला कधीच समजल्या नाहीत! मला त्यामागची कारणे जाणून घ्यायची इच्छा आहे. ही तू माझी इच्छा पूर्ण करशील ?”
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “उद्धवा, कुरूक्षेत्रावर मी अर्जुनाला जो उपदेश केला ती भगवत् गीता होती. आज मी तुला जे सांगेन ती ‘उद्धव गीता’ म्हणून ओळखली जाईल. म्हणूनच ही संधी मी तूला देत आहे. अगदी निःशंक मनाने तुझे प्रश्न विचार.”
उद्धवाने विचारण्यास सुरवात केली, “प्रभो, सर्वप्रथम मला हे सांगा, खरा मित्र कोण?”
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “खरा मित्र तो असतो जो न सांगता देखील संकटसमयी मदतीला धावून येतो.”
उद्धव: “कृष्णा, तू पांडवांचा जिवलग सखा आहेस. ते तुला त्यांचा आपदबांधव (संकटांपासून संपूर्ण रक्षणकर्ता) समजतात. ज्याला केवळ वर्तमानाचेच नव्हे तर भविष्यात घडणार्या घटनांचे संपूर्ण ज्ञान आहे. तु खरा ज्ञानी आहेस. आत्ताच तू मला खर्या मित्राची व्याख्या सांगितलीस. मग त्याप्रमाणे तू का नाही वागलास? धर्मराज युधिष्ठीरास द्यूत खेळण्यापासून का नाही थांबवलेस? ठीक आहे नाही थांबवलेस पण खेळाचे परिणाम धर्मराजाच्या बाजूने का नाही फिरवलेस? तो जिंकला असता पण तू ते ही नाही केलेस! निदान संपूर्ण सत्ता संपत्ती हरल्यानंतर तरी धर्मराजाला वाचवता आले असते. द्यूतात हरलेल्या धर्मराजाला होणार्या शिक्षेपासून तुला सोडवता आले असते. किंवा त्याच्या भावांना त्याने जेव्हा द्यूतात पणास लावले तेव्हा तरी द्यूतसभेत तू प्रवेश करू शकत होतास. पण तेही तू केले नाहीस!
किमान अशाक्षणी जेव्हा “जर तू द्रौपदी (जिच्यामुळे पांडव नेहमीच यशस्वी होत आले अशी) पणाला लावशील तर हरलेले सर्व राज्य संपत्ती मी तुला परत देईन” या दुर्योधनाने धर्मराजास दिलेल्या प्रलोभनावेळी जरी तू तुझ्या दिव्यशक्तीने हस्तक्षेप केला असतास तरी धर्मराजास विजय प्राप्त करून देणार्या अनुकुल सोंगट्या पडल्या असत्या. याऐवजी, जेव्हा राणी द्रौपदीची अब्रू जाण्याची वेळ आली त्याक्षणाला तू हस्तक्षेप केलास आणि मग दावा करतोस की द्रौपदीला तू वस्त्रे पुरवलीस आणि तिची अब्रू वाचवलीस. हे असं कसं करू शकतोस – जेव्हा तिला भर सभेत ओढत, फरफटत आणलं गेलं आणि भरसभेत अनेकांसमोर विवस्त्र करण्यात आलं? काय तिची अब्रू शिल्लक राहीली होती ? काय तू नक्की वाचंवलस ? संकटसमयी वाचवशील तेव्हाच खरा तू आपदबांधव! संकटसमयी तू धावून नाही आलास तर काय उपयोग ? हा धर्म आहे का?”
एकामागोमाग प्रश्न विचारत असताना उद्धवाच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या…
हे सर्व प्रश्न केवळ उद्धवाचेच नव्हते. ज्यांनी महाभारत वाचले आहे त्याआपल्या सर्वांचे आहेत. जणू काही आपल्या वतीनेच उद्धवाने ते भगवान श्रीकृष्णास विचारून ठेवले होते.
भगवान श्रीकृष्ण हसले, “प्रिय उद्धवा, या भूतलावरील मानवी जगाचा नियम आहे : केवळ विवेकबुद्धी जागृत असणार्याचाच विजय होतो. दुर्योधनाकडे ती विवेकबुद्धी त्यावेळी होती पण धर्मराजास ती सोडून गेली होती. आणि म्हणूनच धर्मराज युधिष्ठिर हरला.”
भगवान श्रीकृष्णाचे बोल उद्धवास उमगले नाहीत आणि तो संभ्रमात पडला.
श्रीकृष्ण पुढे म्हणाले, ” दुर्योधन अमाप संपत्तीचा मालक होता पण द्यूत खेळण्याचे ज्ञान मात्र त्याच्यापाशी नव्हते. म्हणून त्याने मामा शकुनीस द्यूत खेळण्यास वापरले पण खेळातील पैजा त्यानी लावल्या. हा विवेक आहे.
धर्मराज युधिष्ठिर देखील हा विचार करून तसे करू शकत होता आणि मला, त्याच्या बंधूला त्याचा प्रतिनिधी म्हणून खेळवू शकत होता. जर मी आणि शकुनी द्यूत खेळलो असतो, तर या खेळात तुझ्यामते कोण जिंकलं असतं? मी विचारलेल्या संख्या शकुनीला पाडता आल्या असता की त्यानी सांगितलेल्या संख्या मला पाडता आल्या नसत्या ? तूर्त ही गोष्ट बाजूला ठेव.
धर्मराजाने एकवेळ मला खेळात आमंत्रित करण्याचं विसरला असता तर ती चूक पण मी दुर्लक्षित केली असती. पण विवेकशून्य आचरणात त्याच्या हातून एक गंभीर चूक घडली. धर्मराज युधिष्ठिराने प्रार्थना केली की मी द्यूतसभेत येऊ नये ! कारण त्याला मला हे कळू द्यायचे नव्हते की केवळ दुर्दैव म्हणून तो या खेळात ओढला गेला होता आणि तो खेळणे त्याला भाग होते. त्यानी मला केलेल्या या प्रार्थनेमुळे माझे हात बांधले गेले. मी सभेच्या बाहेरच उपस्थित होऊन प्रतिक्षा करत होतो की पांडवांपैकी एकजण तरी प्रार्थना करून मला बोलावेल. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे देखील जेव्हा हरले तेव्हा दुर्योधनाला शिव्याशाप आणि स्वतःच्या नशिबाला दोष देण्यात मग्न झाले होते. मला बोलवायला ते विसरले होते. द्रौपदीदेखील मला विसरली होती जेव्हा मोठ्या भावाची आज्ञा म्हणून दुःशासनाने तिला केसांना धरून भर सभेत फरफटत आणले. ती सुद्धा तिच्या बुद्धीप्रमाणे सभेत सर्वांशी वादविवाद घालत होती. त्या क्षणापर्यंत तिने एकदाही मला बोलावले नाही.
अखेर तेव्हा सुबुद्धी निर्माण झाली जेव्हा दुःशासनाने तिला एकेक कपड्यानिशी विवस्त्र करायला सुरवात केली. सर्व विरोध थांबवून तिने अखेर हात टेकले आणि आक्रोश करायला सुरवात केली. “हरी! हरी! अभयम् कृष्णा अभयम्” असा टाहो फोडत माझी प्रार्थना केली.
आणि त्याक्षणी तिची अब्रू वाचवण्याची संधी मला मिळाली. शक्य तितक्या जलद मी पोहोचून तिचे रक्षण केले. या सर्व परिस्थितीत माझी काय चूक आहे सांग बरे?”
“काय छान समजावलेस कृष्णा! मी प्रभावित झालो! पण नक्कीच फसलो नाही. एक अजून प्रश्न विचारू शकतो ?” श्रीकृष्णानी संमती दिली.
“याचा अर्थ असा आहे का की जेव्हा तुला बोलावलं जाईल तेव्हाच तू येणार? संकटसमयी न्याय प्रस्थापित करण्यासाठी तू स्वतः येणार नाहीस. बरोबर ?” उद्धवाने पुढील प्रश्न विचारला.
भगवान श्रीकृष्णांनी स्मित केले, “उद्धवा! या मनुष्यजन्मात प्रत्येकाचे आयुष्य हे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार पुढे जाते. मी चालवत नाही ते. मी त्यात ढवळाढवळ करीत नाही. फक्त ‘साक्षीदार’ म्हणून मी उपस्थित असतो. मी सदैव तुझ्या जवळच असतो आणि जे काही घडत आहे ते पहात असतो. हा परमेश्वराचा धर्म आहे.’
“वाह! खुपच छान कृष्णा! म्हणजे तू आमच्या जवळच रहाणार, आणि जसजसे करत जाऊ तसतशी आमची दुष्कर्म पापं करताना पहात रहाणार. आम्ही अशाच चुका करत रहावं पापं करत रहावं आणि त्यांची शिक्षा भोगत रहावं हे तुला आमच्याकडून हवं आहे ?”
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “उद्धवा ! तु जे काही बोललास, जी विधानं केलीस त्याचा नीट खोलवर विचार कर. जेव्हा तुला हे लक्षात आलं आहे आणि पक्कं समजलं आहे की मी सदैव तुझ्या बाजूलाच साक्षीदार म्हणून उभा असतो तेव्हा तुझ्या हातून चूक किंवा वाईट कृती घडेलच कशी? निश्चितच तू असं काही करणार नाही. पण जेव्हा ही गोष्ट विसरली जाते तेव्हा माझ्यापासून लपवून एखादी गोष्ट करता येईल असा विचार तुझ्या मनात येतो. आणि अशावेळी तू संकटात सापडतोस. जर धर्मराजाच्या हे लक्षात राहिलं असतं की मी सदैव सर्वांसमवेत सर्वठिकाणी साक्षीरूपाने हजर असतो तर तो खेळ वेगळ्या परिणामांनी संपुष्टात नसता का आला ?”
उद्धव आता थक्क होऊन स्तब्ध झाला होता आणि त्याचं मन अपार भक्तीनी भरून वहात होतं. तो म्हणाला, “किती खोल आहे हे तत्त्वज्ञान ! किती श्रेष्ठ सत्य ! देवाची पूजा प्रार्थना करणं आणि त्याची मदत मागणं ही केवळ आपली भावना, श्रद्धा असते. ज्याक्षणापासून आपण हा विश्वास ठेवायला लागतो की त्याच्याशिवाय काही चालू शकत नाही तेव्हा त्याचं साक्षीरूप अस्तित्व जाणवल्याशिवाय रहाणार नाही. हे विसरून कोणतीही कृती आपल्या हातून घडणे शक्य आहे का ? संपूर्ण भगवदगीतेतून हेच तत्त्वज्ञान भगवान श्रीकृष्णांकडून अर्जुनास प्राप्त झाले आहे. श्रीकृष्ण सारथी होता मार्गदर्शक होता पण तो स्वतः लढला नाही.
जाणावा तो अद्वितीय एकमेव परमोच्च साक्षी आपल्या आतला आणि आपल्याविना! आणि त्या परमेश्वर तत्त्वाशी एकरूप समरूप होऊन जा.
शोधा आणि पहा अंतरंगातला तो उच्च मी ..केवळ शुद्ध, प्रेमपूर्ण, आनंदपूर्ण नामस्मरणाने ती परमोच्च जाणीव ”

🙏 जय श्री कृष्ण 🙏
Read more

दंडवत या शब्दाचा अर्थ काठि प्रमान...

🙏 दंडवत प्रणाम 🙏

जय श्री चक्रधर स्वामी जी
🌸 दंडवत या शब्दाचा अर्थ काठि प्रमाने संपुर्ण शरणागती
🌸 दंडवत हा शब्द प्राचीन ग्रंथ रचनेत सुद्धा आला आहे
🌸 दंडवत दोन प्रकारे केल्या जातो ,एक वाचिके कायाप्रणीत कंबरेपासुन वाकुन दंडवत बोलने
🌸 दुसरा दंडवत संपुर्ण शरीर जमीनीवर काठिवत् टाकने
🌸 लीळाचरीत्रात बाईसा राशी दंडवत् घालत होत्या स्वामींच्या दर्शनाला आलेले भक्तजन पाच दंडवत घालुन श्रीचरणी लागत, स्वामी चांगदेव भटाला रिद्दपुरला गेल्यावर घाला घाला दंडवत म्हटले
🌸 आपण सुद्दा स्थानाला गेल्यावर प्रथम बाहेर पाच दंडवत घालुन त्या स्थानाची लीळा आठवावी,नंतर हात सोवळे करुण स्थान वंदन करावे पुनश्च संपुर्ण विधी झाल्यावर दंडवत घालुन मंदिराच्या बाहेर पडावे
🌸 दंडवत घातल्याने जीव स्वरुपी आलेला आसळगै ,पातलेपणा निघुन जातो व साधक विधी करण्यास दक्ष होतो
🌸 दंडवताने रोग नाहिसे होतात ,कारण दंडवत हा एक ऊत्तम व्यायाम आहे,वाय,कफ,पित्त बाधत नाहित
🌸 दंडवत घालताना लीळाचरीत्रातील दंडवताच्या लिळा आठवल्याने जीव स्वरुपाची योग्यता वाढते ईत्यादि अनेक फायदे आहेत
🌸 परमेश्वराच्या सर्व साधकाने एकमेकांना भेटल्यावर वाकुन ,नम्रतेने ,श्रद्धेने आवडिने दंडवत केला तर स्वामी भेटलेयाचे गोमटे होते

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more

एक दिन महदाइसा ने श्री चकर्धर स्व...

🙏 दंडवत प्रणाम 🙏

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जी ने उत्तर दिया, महदाइसा! जब भगवन श्री कृष्ण जी राजा कंस का वध करके कारागर की ओर जाने लगे तो वहा देखा की उद्धव देव भयभीत स्तम्भ के पीछे खड़े थे।
श्री कृष्ण जी ने उन्हें छिपा देख कर कहा, अरे! वहा कूँ खड़ा है। उतर देते हुए अन्य सेवक ने कहा। प्रभु जी वहा पर राजा कंस के प्रधान मंत्री है। तत्काल उद्धव ने कहा, प्रभु जी में अपनी बुद्धि से कुछ मंत्रणा कंस के समुख रखा करता था। तब प्रभु जी ने कहा, आपने आजतक कंस का अमात्यतव सवीकारा था, अब आजसे आप हमारा मंत्रितब धारण करो ओर हमे मंत्रणा दिया करो।
प्रभु जी के इन्ही वचनों के साथ उद्धव देव को प्रेम संक्रमण हुआ ओर उन्होंने प्रभु जी को सहस्तांग दंडवत प्रणाम कर, खुदको धन्य माना|

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज...

🙏 दंडवत प्रणाम 🙏

पूर्वार्ध:-
🌸 १) पैठण.. शके ११९०, रवि ०७.१०.१२६८
🌸 २) सिन्नर.. शके ११९१, शनि २६.१०.१२६९
🌸 ३) बिड.. शके ११९२, बुध, १५.१०.१२७०
🌸 ४) जालना.. शके ११९३, सोम ०५.१०.१२७१

उत्तरार्ध:-
🌸 ५) डोमेग्राम.. शके ११९४, शनि २२.१०.१२७२
🌸 ६) नेवासा.. शके ११९५, बुध ११.१०.१२७३
🌸 ७) पैठण.. शके ११९६, सोम ०१.१०.१२७४
🌸 ८) आंबा [शेकटा].. शके ११९७, रवि २०.१०.१२७५

महात्माओं की दीवाली:-
एक दिन महदाइसाने भगवानसे प्रार्थना की, ‘महाराज ! मैं आपकी सेवामें दीवालीका त्यौहार मनाऊँगी।’ भगवानने आज्ञा दी, ‘हमारे साथ महात्मालोगोंकी भी दीवाली मनायी जाये। त्यौहार मनानेका सामान यदि कम हो, तो नागुबाइसासे माँग लो।’

महदाइसाने ‘जो आज्ञा’ कहकर सबको स्नान करानेके लिये संध्याके समय ही पानी भर लिया। उमाइसाके घरसे उबटन, तेल तथा साबुन ले आयी। उस दिन भगवान बहुत सवेरे उठकर शौच आदिसे निवृत्त होकर आसनपर आ बैठे। भक्तलोगोंको भी बैठाया गया। महदाइसाने भक्त तथा भगवानकी आरती उतारी और भगवानको वीड़ा दिया। महदाइसाने भगवानके शरीरपर उबटन मला। उस कटोरीमें और तेल डालकर उसने भक्तोंको दिया। उन्होंने उबटनसे परस्पर एक-दूसरेके शरीरका मर्दन किया। उसने भगवानके सिरपर तेलकी मालिश की। भगवानको ऊँचे चबूतरेपर बिठलाया गया। नारियलके दूधसे उनका सिर धोया गया। भक्तजनोंको भी हरे नारियलका दूध सिरमें लगानेको दिया गया। उन्होंने एक-दूसरेके सिरपर मल लिया। फिर भगवानको जलसे नहलाया गया। महदाइसा पानी डाल रही थी और बाइसाजी सिर तथा शरीरको मल रही थी। भक्तलोग चबूतरेके नीचे खड़े होकर उस पानीसे नहा रहे थे। अंतमें जब भगवानकी श्रीमूर्तिपर पानीकी धार डाली गयी, तो भगवानने दोनों हाथ सिरपर रख लिये। पानी कुहनियोंसे होकर बहने लगा। उस पानीसे भक्तजन नहाये। इस प्रकार भगवान तथा भक्तोंको स्नान करवाया गया ।

शरीरपर बाल अधिक होनेके कारण नागदेवजीको और अलग पानी देकर नहलाया गया। महदाइसाने कुछ वस्तुएँ लेकर भगवानके सिरसे वार दीं। उसके पश्चात भगवानने वस्त्र पहिन लिये। भगवानको आसनपर बिठलाकर उनकी पूजा की गयी। सभीको चंदनका तिलक लगाया गया। पुनश्च सभीके सिरपरसे कुछ वस्तुएँ वार दी गयीं। भगवानको वीड़ा और भक्तजनोंको पान दिये गये। भगवानने सबको पान खानेकी आज्ञा दी। सबने पान खाये। उतनेमें अरुणोदय हो जानेपर बाइसाजीने दैनिक पूजाअवसर किया। बादमें भगवान विहरणके लिये चले गये और महदाइसा भोजन बनानेमें लग गयी ।

विहरणसे भगवानके लौटनेपर महदाइसाने पूजाअवसर किया। भगवानके लिये थाल और भक्तोंके लिये पत्तलें परोसी गयीं। भगवानके साथ बैठकर सब भक्तजनोंने भोजन किया। इस प्रकार दीपावली मनायी गयी ।

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more

स्वामींचा परिवार

🙏 दंडवत प्रणाम 🙏

जय श्री चक्रधर स्वामी जी
स्वामींचा परिवार तीन प्रकार चा होता:
१) दर्शनीय।
२) बोधवंत (ग्यानी पुरूष तथा भक्त)।
३) अनुसरलेला एकून स्वामीचा परिवार १३५ होता। तो येणे प्रमाणे।

भक्त:
१) पैठनची नागुबाई उर्फ बाईसा
२) वरंगलचे माघव भक्त ब्राह्मण।

बोधवंत (ग्यानी पुरूष):
१) श्री नागदेवाचार्य २) शांतबाईसा ३) महादाईसा ४) म्हाइंभट ५) दायंबा
६) देमाईसा ७) छर्दोबा ८) खेईगोई ९) गोईबाई १०) जोनोउपाध्ये
११) नीळभट भांडारेकार १२) नाथोबा १३) चांगदेव भट

अनुसरलेली:
१) भट (नागदेवाचार्य) २) नीळभट ३) शांताबाईसा ४) महादाईसा ५) म्हाइंभट
६) साधा ७) आऊसा ८) आबाईसा ९) नाथोबा १०) पोमाईसा
११) खेईबाईसा १२) गोईबाईसा

दर्शनीय:
१) रामदेव विद्यावंत वडनेतर २) सारंग पंडित ३) इंद्रभट ४) संतोष ५)अवडळभट
६) अवघूत ७) मार्तंड ८) परसनायक ९)प्रद्न्यासागर १०) माइताहरी
११)घुईनायक १२) रेनाईक १३) गदोनायक १४) पद्मनाभी १५) नागदेव उपाध्ये
१६)राके लक्छमींद्रभट १७) काकोस १८)आनो १९) खळो २०) गोंदो
२१) जपिय विष्णुभट २२) भ्रिंगी २३) वैजोबा २४) काळदासभट २५)वामन
२६) मतिविळासभट २७) नागनायक (डोमेग्राम) २८) भाईदेव २९) उपासनीये ३०) काळबोटे
३१) साईदेव ३२) कान्हो उपाध्ये ३३) काळेवासनायक ३४) गोरे जानोपाध्ये ३५) एकाईसे दोन
३६) देमाईसा ३७) लखुबाईसा ३८) सोभागा ३९) यल्हाइसा ४०) भूतानंद
४१) सामकोसे ४२) ललीताइसा ४३) एकाविराबाईसा ४४) द्रविळाबाईसा ४५) रत्नमाणिका
४६) आबयो ४७) माळी (वडेगाव) ४८) कमळनायक ४९) राणाइसा (रामदेव विद्यावंताची माता) ५०) तथा रामदेवाची शिष्या राणाइसा
५१) वामदेव पैठणकर ५२) बोनुबाया ५३) मेहकरकर बोनु बाइया ५४) प्रंपच विस्मृति घाटे हरिभट ५५) तिवाडी
५६) तथा त्याची पत्नी ५७) ग्रह सारंगपाणी ५८) तथा त्याची माता ५९) महादेव पाठक ६०) महादेव रावसगावकर
६१) तिकवनायक हिरवळीकर ६२) वायनायक रावसगावकर ६३) राहिया (पाटोदा) ६४) गोविंदस्वामी ६५) सारस्वत भट बीडकर
६६) कनासीचा ब्राह्मण ६७) सिंदुर्जनाचा ब्राह्मण ६८) मोसोपवासिनी ६९) राघवदेव ७०) कुंडी कनहरदेव
७१) महादेवोराजा ७२) पाल्हाडांगिया ७३) कास्त हरिदेव पंडित ७४) गोपाळ पंडित पारधी निरोपनीचे ७५) साळीवाहन
७६) राऊत दोघे ७७) मातंग ७८) देईभट तांबुळ ग्रहनीचे ७९) भोग नारायण माय धुवा ८०) मायधुवा
८१) दाको ८२) गणपत आपयो सराळेकर ८३) सुयराची बाई ८४) गोवारीया ८५) पंचगंगा ब्राह्मण
८६) सुकिये जोगनायक ८७) पाठक ८८) यंत्राकार वासुनायक ८९) भाऊ तिकवनायक ९०) गुर्जर दोन्ही
९१) नागा राऊळ ९२) मुंजिया बहिनी ९३) छायागोपाळीची स्त्री ९४)मार्तंड विहिरीचा ब्राह्मण ९५) पाठक देगाऊबाई
९६) वरंगलकर हंसाबाई ९७) घोगरगावकर बाई ९८) धानाई अळजपुर ९९) रामदरणेयाची माता १००) मुक्ताबीई
१०१) रोहेरीचा ब्राह्मण १०२) भोगनारायण ब्राह्मण १०३) ठाकूर मार्या १०४) मल्ल (जोगवटा दान देणारा) १०५) स्वामींनी ज्याला जोगवटा दिला तो ब्राह्मण
१०६) नारोबा १०७) नांदेड येथील गोरक्छण ब्राह्मण १०८) हेडाऊ (आऊसा जवळील डांगरेस नावाचा कुत्रा स्वामींचा भक्त होता)
।। श्रीचक्रधरार्पणम् ।।

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more

परमेश्वराचे प्रेमदानास प्राप्त झा...

🙏 दंडवत प्रणाम 🙏

नागूबाई पैठणकर (बाईसा) - परमेश्वराचे प्रेमदानास प्राप्त झालेली परमेश्वर सेवक बाईसा
– गोदावरीच्या काठावर बसलेल्या पैठण शहराची निर्मीती शालिवाहन राजा याने केली
– याच शालीवाहन राजाने मराठी शके सुरू केली …तेव्हापासून शालीवाहन शके असे म्हणतात
– या पैठण नगरी मध्ये थोर संत महंत ज्योतीषी रहात होते
– या शहरात न्याय निवाडा करण्याचे काम चालत असत
– येथील लोक वैदिक कर्मकांडात गुंतलेले होते
– नागूबाई या बालविधवा
– व्रत वैकल्ये करून जीवन व्यतीत करीत होत्या
– त्यांनी शैवपंथाच्या सुमूर्ताबाई यांना गुरू केले व त्यांची पुजा अर्चा करू लागल्या
– त्या कालवश झाल्यावर त्यांच्या जागेवर नागूबाई बसल्या व शीष्यांकरवी स्वतःची पुजा अर्चा करू लागल्या
– स्वामी त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी निघाले असता पैठणला आले
– बाजारामध्येच स्वामींची भेट झाली
– नागूबाई यांनी स्वामींना आपल्या सोबत गुंफेमध्ये आणले
– बसायला पाय पुसणी आणी भोपळ्याच्या करंटीमध्ये पाणीभात (पाण्यात भीजवलेले वाळलेल्या भाकरीचे तुकडे) दिला
– दोन दिवसांचा स्वामींचा क्रम असा असे… नागूबाई यांच्याकडे जेवण आणी भोगनारायण मंदिरात निद्रा
– नागूबाई स्वामींना बसायला पायपुसणी देत वा स्वतः उच्च आसनावर बसून भक्तांच्या कडून स्वतःची पुजा अर्चा करीत असत
– तिसऱ्या दिवशी नागूबाई यांची पुजा सुरू असताना त्यांची व स्वामींची नजरानजर झाली. क्रूपाद्रूष्टिने जीव ईश्वर भाव उमटविला
– श्रेष्ठत्व, वयोवृद्धत्व, तपोवृद्धत्व हे तिन दोष नाहिसे केले
– नागूबाई यांचे अंतःकरण पोळले. त्यांनी स्वामींना उच्च आसनावर बसवून पुजा अर्चा केली
– त्यांनी शेवट पर्यंत स्वामींची त्रीकाळ (सकाळ, दुपार , संध्याकाळ ) पुजा अर्चा केली
– मंगल आरतीची सुरवात त्या अशा पध्दतीने करत - जयतु मंगल मंगला परम मंगलरूपा
– पुजा करीत असताना त्यांना अष्ट भाव प्रकटे… थर थर कापणे, रोमांच उभे रहाणे, अश्रूधारा, स्वर भंग, रंग पालटे, ताठपणा येई, घाम सुटे, स्तब्धता येई…. मग स्वामी म्हणत… बाईसांच्या हातातील पालमांडे घ्या
– बाईसा असे नामकरण स्वामींच्या सन्निधानी आल्यावर झाले
– स्वामींना गरम पाणी देणे, आरोगणा (जेवण), व्याळी (रात्रीचे जेवण), स्वामींकरीता आसन टाकणे, रात्री शयनासन टाकणे इ. नित्य सेवा त्या करीत
– भक्तजनांवर माते सारखे प्रेम त्या करीत… स्वामींनी कुणाला शीक्षा केल्यास त्या मध्यस्थी करत
– सर्व भक्त जण बाईसांना विचारूनच स्वामींना उपहार वगैरे करीत
– जैसे मासे पाण्या शीवाय राहू शकत नाहीत तसे बाईसा आमच्याशीवाय राहू शकत नाहीत. .. असे स्वामी म्हणत
– या थोर माऊलीने स्वामींच्या वियोगाने बोटीतून उडी टाकून देहत्याग केला
सदर माहिती संग्रहावरून उपलब्ध झालेली आहे, काही चुकीचे असलेल्या गोष्टी बदल माफ करावी

🙏 जय श्री कृष्ण 🙏
Read more

📋 FAQ's

नमो पंच कृष्ण अवतार - Read Frequently Asked Questions about Mahanubhava Pantha. Go to FAQ's

What is Mahanubhava Pantha?

Mahanubhava Pantha is a religious sect following the teachings of Panch Avatars of pantha. Pantha teaches how to connect the inner soul with the parmewshwara bhagti and attain moksha.

What are other names of Mahanubhava Pantha?

There are diffierent names of Mahanubhava Pantha in differnet regions. Mahanubhava Pantha in Maharashtra region. Jai Krishni Pantha in Punjab, Haryana, Delhi region. Achyuta Pantha in Gujarat region.

Who started Mahanubhava Pantha?

Mahanubhava Pantha was started and propagated by Sarvadnya Shree Chakradhar Swami also know as Chakradhara Swami, the 5th avatar of Mahanubhava Pantha.

From where and when Mahanubhava Pantha originated?

Mahanubhava Pantha originated during the late 12th century and from the Varhada region of Maharashtra. Vardha belt is the core region of Mahanubhava Pantha.

What is danvat.com?

dandvat.com is a comprehensive community portal which is good source for knowing Mahanubhava Pantha, exploring History of Pantha, Blogs, Leelas etc. Most of the info is available in English, Hindi & Marathi translations of scriptures, and historical details about the Pancha Krishna.

Do you have more Question & Queries?

If you have more Questions & Queries. Start with our Frequently Asked Questions page for overview. Then go in the series (1) History of Mahanubhava Pantha page, (2) Blogs of Pantha, (3) Leelas of Prabhu, etc. You will have more clarity.